मी माझे १८ किलो वजन कसे कमी केले?
या जगात मी असल्याने काही फरक पडतो आहे का? मी नसल्याने या जगात काही उणीव राहणार आहे का? हे असले प्रश्न आपणा सर्वांनाच पडतात. मी एक गृहीणी, पत्नी, दोन मुलांची आई, व्यावसायिक या नात्याने मला जर कधी हे प्रश्न पडलेच
खेळाडु व लॉकडाऊन – २
खेळाडु/खेळपटु/ॲथलेट्स साठी लॉकडाऊन नक्कीच चांगला नाहीये. किंबहुना लॉकडाऊन इथुन पुढे कुणासाठीच चांगला नाहीये. लॉकडाऊन विषयी माझे मत मी खाली थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. खरतर लॉकडाऊन करणे हा कोरोना विषाणु्च्या प्रसारावर उपाय , किमान आपल्या देशात तरी कामाचा नाहीये या मताचा मी
अर्ध्यावर डाव सोडु नका – तुमच्या माणसांना तुमची गरज आहे!
सुजितचे (नाव बदलले आहे) वय जेमतेम २६ वर्षे असेल. त्याला एका मल्टीनॅशनल कंपनी मध्ये चांगली मोठ्या पगाराची नोकरी होती. साधारण दीड वर्षापुर्वीच लग्न होऊन त्याला एक गोंडस बाळ देखील झाले. आई वडीलांच्या डोळ्याचे पारणे फिटले अक्षरशः सुजितच्या सुखी संसाराकडे पाहुन.
आपली संस्कृती – संक्रांतीचे आहारशास्त्र
भारत हा कृषिप्रधान कृषि संस्कृती जपणारा व संवर्धित करणारा देश आहे. या कृषि संस्कृतीची पाळेमुळे कुठेतरी ज्ञान-विज्ञानात आहेत. हे ज्ञान विज्ञान जसे वनस्पती शास्त्राशी निगडीत आहेत तसेच ते खगोल शास्त्राशी देखील जोडले गेले आहे. संक्रांत हा एक शेती आणि सूर्य-अयनाशी संबंधित
….त्यामुळे हे साधन जपलेच पाहीजे.
…म्हणुन हे साधन जपलेच पाहिजे या सृष्टीमध्ये मानवी शरीर म्हणजेच देह घेऊन आपणास जन्म मिळाला आहे. काही लोकांच्या मते परमेश्वरानेच जशी इतर सृष्टीची निर्मिती केली तशीच मानवाची देखील केली आहे. काही मतप्रवाह असे मानतात की पंचमहाभुतांच्या मिलापामुळे हे शरीर निर्माण झाले