भोगीची भाजी Tag

भारत हा कृषिप्रधान कृषि संस्कृती जपणारा व संवर्धित करणारा देश आहे. या कृषि संस्कृतीची पाळेमुळे कुठेतरी ज्ञान-विज्ञानात आहेत. हे ज्ञान विज्ञान जसे वनस्पती शास्त्राशी निगडीत आहेत तसेच ते खगोल शास्त्राशी देखील जोडले गेले आहे. संक्रांत हा एक शेती आणि सूर्य-अयनाशी संबंधित