April 2018

मधुमेह म्हणजेच डायबेटीज हा सध्या भारतातील सर्वात भयावह असा आजार होत चालला आहे. सर्वसाधारणपणे 15 वर्षावरील व्यक्तींमध्ये मधुमेहाचे प्रमाण 3-10 टक्क्याच्या जवळपास आढळते.. यावरुन मधुमेहचा धोका भारतीयांस किती आहे याचा अंदाजे येतो. इंटरनेट किंवा काही ऐकीव माहीतीच्या आधारे आपण मधुमेहाविषयी

फ्लॅशबॅक - मधुमेह ह्या विषयावर लिहिण्यापुर्वी, मला माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या कराव्याशा वाटताहेत. माझ्या करीयरची सुरुवातीची अनेक वर्षे मी राजकारण व समाजकारण करण्यात घालवली. ह्या कालावधी मध्ये, मी अनेक व्यक्ति आणि वल्लींना भेटलो. मला एक वैशिष्ट्यपुर्ण सामाजिक आणि राजकिय वारसा

महिन्यातील ते चार दिवस आजची स्त्री, मग ती कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणारी असो, ही पुर्वीच्या चाको-यांमधुन बाहेर आलेली आहे. कालाय तस्मैय नमः या उक्तीप्रमाणे, स्त्रीयांचे दैनंदिन रुटीन बदलले आहे. अगदी किशोरवयातील बालिका ते वयोवृध्द आजी, ह्या सा-या स्त्रीशक्तीने कालमानाप्रमाणे नवीन कार्यपध्दतीचा

सावकाश होऊ द्या मागील लेखात “सावकाश होऊ द्या” ची भावनिक गरज आणि लोप पावत चाललेली भारतीय ग्रामीण संस्कृती याविषयी आपण पाहीले. जेवण नक्की कसे करावे याविषयी आपले घरातील जाणती माणसे आपल्याला आपण अगदी लहान असल्यापासुनच मार्गदर्शन करीत आली आहेत. आपले दुर्दैव